शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निर्गुडा नदीत पाणीच पाणी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:23 IST

एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणातून पाणी सोडले, राजूर खाणीकडूनही दिलासा

ऑनलाईन लोकमतवणी : एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीतील जलसाठ्यात कमालिची वाढ झाली आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी हे पाणी बंधाºयावरून वाहून जात असल्याचे दिसून आले. यासाठी पालिकेने नियोजन करून पाणी अडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्हाधिकाºयांनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार बुधवारी २८ फेब्रुवारीला नवरगाव धरणातून ०.२२ दलघमी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र होळीचा सण लक्षात घेऊन २७ फेब्रुवारीलाच नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी होळीच्या दिवशी वणीत पोहचले. तत्पूर्वी राजूर खाणीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचाही साठा नदीत होता. त्यात नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जलसाठ्यात कमालिची वाढ झाली. मात्र नदीवर आवश्यक असा बंधारा नसल्याने हे पाणी बंधाऱ्यावरून पाणी वाहून पुढे जात होते. पाणी वितरणातही नियोजन नसल्याने होळीच्या दिवशी काही ठिकाणी दुपारी तर काही ठिकाणी रात्री पाण्याचे वितरण करण्यात आले. अनेक भागांना तर पाणी पुरवठाच झाला नाही. परिणाम संबंधित भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर गरज भागवावी लागली. पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने दिसून येत आहे.

टॅग्स :riverनदी