शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जलवाहिनीचे पुनरुज्जीवन होणार

By admin | Updated: January 20, 2015 00:13 IST

नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे

११ कोटी : २५ किलोमीटरची पाईप लाईनयवतमाळ : नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेला चार कोटी ३८ लाख रुपये मिळाले आहे. गेली १० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नगरपरिषदेने शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी २००७ मध्ये प्रस्ताव पाठविला होता. १० कोटी ९६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यातील ८० टक्के रक्कम केंद्र शासन तर, १० टक्के रक्कम राज्य शासनाची राहणार होती. १० टक्के लोकवाटा होता. प्रस्तावानुसार चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी २०११ मध्ये नगरपरिषदेकडे वळता करण्यात आला. यातील ५५ लाख राज्याचे तर २३ लाख ७६ हजार रुपये लोकवर्गणी होती. यातून २७ किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र निधीअभावी काम अर्ध्यावर थांबले होते.आता ‘यूआयडीएसएसएमटी’ (मध्यम शहरासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम योेजना) पाईप लाईन मंजूर करण्यात आली. चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करून जीवन प्राधिकरणाकडे वळता करण्यात आला. येत्या काही दिवसात वाढीव पाईप लाईनच्या कामाला सुरुवात होणार आहे. (शहर वार्ताहर)