शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

जलवाहिनीचे पुनरुज्जीवन होणार

By admin | Updated: January 20, 2015 00:13 IST

नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे

११ कोटी : २५ किलोमीटरची पाईप लाईनयवतमाळ : नळाला पाणी येत नाही, ही यवतमाळ शहरातील नागरिकांची तक्रार काही महिन्यातच थांबणार आहे. शिवाय जेथे अजूनही नळ पोहोचले नाही तेथेही पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी नगरपरिषदेला चार कोटी ३८ लाख रुपये मिळाले आहे. गेली १० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नगरपरिषदेने शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी २००७ मध्ये प्रस्ताव पाठविला होता. १० कोटी ९६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. यातील ८० टक्के रक्कम केंद्र शासन तर, १० टक्के रक्कम राज्य शासनाची राहणार होती. १० टक्के लोकवाटा होता. प्रस्तावानुसार चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी २०११ मध्ये नगरपरिषदेकडे वळता करण्यात आला. यातील ५५ लाख राज्याचे तर २३ लाख ७६ हजार रुपये लोकवर्गणी होती. यातून २७ किलोमीटर पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र निधीअभावी काम अर्ध्यावर थांबले होते.आता ‘यूआयडीएसएसएमटी’ (मध्यम शहरासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम योेजना) पाईप लाईन मंजूर करण्यात आली. चार कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करून जीवन प्राधिकरणाकडे वळता करण्यात आला. येत्या काही दिवसात वाढीव पाईप लाईनच्या कामाला सुरुवात होणार आहे. (शहर वार्ताहर)