शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा, कुंभारकिन्हीचे पाणी अखेर नदीत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:59 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले.

ठळक मुद्देम्हसनीला प्रतीक्षाच : टंचाई निवारणासाठी उपायांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. मात्र म्हसनी व इतर प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंगळवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामुळे टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.बेंबळा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे या भागातील नागरिकांनी कॅनलमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बेंबळा प्रकल्पातून एक दलघमी पाणीसाठा सोडण्यात आला. दारव्हा शहराकरिता कुंभारकिन्ही प्रकल्पातून ०.२० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. अडाण प्रकल्पातील २८ गावांनी मसनी धरणातील पाणी सोडण्याची मागणी केली होती. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील टंचाई नियंत्रण कक्षाचा अहवाल येणे बाकी आहे. यानंतर या गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.प्रकल्पातील जलसाठ्यात घटउन्हाच्या दाहकतेने जल प्रकल्पातील साठ्यात आणखी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण