शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

आष्टा वितरिकेचे पाणी शेतात

By admin | Updated: January 2, 2017 00:28 IST

बेंबळा प्रकल्पाच्या आष्टा वितरिकेचे पाणी शेतात शिरून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पिकांचे नुकसान : माटेगावच्या नागरिकांचे बेंबळा विभागाला निवेदन कळंब : बेंबळा प्रकल्पाच्या आष्टा वितरिकेचे पाणी शेतात शिरून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेली सहा वर्षांपासून माटेगाव शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. आष्टा वितरिकेच्या पाझराचे पाणी शेतात शिरते. सततच्या ओलाव्यामुळे परिसरातील शेती नापिकीची झाली आहे. या वितरिकेचे काँक्रिटीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार आश्वासने दिली आहेत. २०१० पासून शेतकऱ्यांना पाझरामुळे नापिकीचा सामना करावा लागत आहे. याची भरपाई द्यावी अथवा शेतजमिन अधिग्रहन करुन शासकीय नियमाप्रमाणे मोबदला द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर गौरव जगताप, मालिनी जगताप, राजेंद्र जगताप, तानबाजी डोंगरे, आशिष जगताप, ज्ञानेश्वर बडनाक, ईश्वर बडनाक, पुंडलिक डायरे, संजय डायरे, किसनाजी दांडेकर, किसना उईके, बलराम उईके, रवींद्र जगताप, रामभाऊ बन्सोड, लक्ष्मीबाई उईके, नीलेश पिसाळकर, बाळाभाऊ उईके, सचिन जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला जमिनी चिबडल्याने उत्पादन घटले. परिणामी माटेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे पिककर्ज थकीत झाले आहे. कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचे पालणपोषण कसे करावे, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. ओलाव्यामुळे काहीच पिकत नाही, दुसरीकडे सिमेंट लाईनिंगचे काम केले जात नाही. सिमेंट लाईनिंग करा किंवा आष्टा वितरिकेने पाणी सोडणे थांबवा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.