शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

शेतकरी कर्जमाफीसाठी वारकरी संघटनेची दिंडी

By admin | Updated: March 24, 2017 02:12 IST

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली.

भजनातून व्यथा : झेंडे, पताकांनी लक्ष वेधलेयवतमाळ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली. यात वारकरी म्हणून शेतकरी सहभागी झाले होते. सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. शेतमाल पडलेल्या दरात खरेदी केला जात आहे. यामुळे कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी दिंडी काढली.तुरीला हमी दर, सोयाबीन दरात वाढ, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी पोस्टल ग्राउंडपासून दिंडी निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत पुन्हा तिरंगा चौकात पोहोचली. शेतकरी व त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे भजने गात मोर्चेकरी लक्ष वेधून घेत होते. दिंडीत भजनी मंडळ, वारकरी मंडळ, गुरूदेव सेवा मंडळाचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. दिंडीत सिकंदर शाह, राजू गावंडे, अनुप चव्हाण, अशोक भुतडा, नारायण राऊत, चिंतामण पायघन, दीपक मडसे, वासुदेव गुघाणे, पंकज गुघाणे, विजय राठोड, रोहित राठोड, नारायण गायकवाड, विषाद तडसे, दत्ता चांदोरे, रवी परडखे, मनोहर खोडे, जितेंद्र राठोड, छगन पाटील, अवि रोकडे, अरूण शिंदोडकर, बाळू शेंडे, रामभाऊ येलादे, पुरूषोत्तम खंडाळकर, परसराम करमले, गोलू बावणे, प्रवीण कांबळे, सुनील गेडाम, विनोद पेंदोर, सुरेश राऊत, विजय लांडगे, गुरूदेव सावरकर, बाबाराव डंभे, विजय पावडे, मोरेश्वर धुर्वे आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)