शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

शेतकरी कर्जमाफीसाठी वारकरी संघटनेची दिंडी

By admin | Updated: March 24, 2017 02:12 IST

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली.

भजनातून व्यथा : झेंडे, पताकांनी लक्ष वेधलेयवतमाळ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली. यात वारकरी म्हणून शेतकरी सहभागी झाले होते. सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. शेतमाल पडलेल्या दरात खरेदी केला जात आहे. यामुळे कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी दिंडी काढली.तुरीला हमी दर, सोयाबीन दरात वाढ, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी पोस्टल ग्राउंडपासून दिंडी निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत पुन्हा तिरंगा चौकात पोहोचली. शेतकरी व त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे भजने गात मोर्चेकरी लक्ष वेधून घेत होते. दिंडीत भजनी मंडळ, वारकरी मंडळ, गुरूदेव सेवा मंडळाचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. दिंडीत सिकंदर शाह, राजू गावंडे, अनुप चव्हाण, अशोक भुतडा, नारायण राऊत, चिंतामण पायघन, दीपक मडसे, वासुदेव गुघाणे, पंकज गुघाणे, विजय राठोड, रोहित राठोड, नारायण गायकवाड, विषाद तडसे, दत्ता चांदोरे, रवी परडखे, मनोहर खोडे, जितेंद्र राठोड, छगन पाटील, अवि रोकडे, अरूण शिंदोडकर, बाळू शेंडे, रामभाऊ येलादे, पुरूषोत्तम खंडाळकर, परसराम करमले, गोलू बावणे, प्रवीण कांबळे, सुनील गेडाम, विनोद पेंदोर, सुरेश राऊत, विजय लांडगे, गुरूदेव सावरकर, बाबाराव डंभे, विजय पावडे, मोरेश्वर धुर्वे आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)