शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

१३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा

By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST

अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार

यवतमाळ : अल्प पावसाने जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ३५ लाख मजूर क्षमता असणारे काम उपलब्ध आहे. परंतु १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असल्याने या योजनेला हादरा बसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसाने भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. मजुरांचे स्थलांतरण सुरू आहे. अशा स्थितीत शासनाने रोहयोच्या कामात वाढ केली. ग्रामपंचायत, वनविभाग, रस्ते आणि विहिरींसह १३ हजार १३७ कामांना मंजुरी मिळाली. मात्र या कामांवर मजूरच यायला तयार नाही. या सर्व कामांवर ३४ लाख मजुरांच्या हाताला काम देण्याची क्षमता आहे. परंतु जिल्ह्यातील मजूर रोहयोच्या कामावर यायला तयार नाही. मजूर का या कामांवर येत नाही. याकडे कुणाचेही लक्ष नाही. यामुळे जिल्ह्यातील रोहयोची कामे खोळंबली आहे. जिल्ह्यात १३ हजार कामांपैकी ८१ कामांनाच सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरात ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद या कामांसाठी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ४७ कोटींचा निधी खर्च झाला. यामध्ये ३० कोटी रुपयांचा निधी मजुरांवर खर्च झाला आहे. मात्र सद्यस्थितीत १३ हजार कामांना मजुरांची प्रतीक्षा असून रोहयोकडे मात्र जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर)