शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आदर्श’साठी निवडलेल्या गावांना समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:59 IST

आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.

ठळक मुद्देविकासही थांबला : इंद्रठाणा, चिकणी, पाथ्रडमध्ये दैना

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे.महाराष्टÑातील एक हजार ग्रामपंचायतींची मुख्यमंत्र्यांनी आदर्श गावासाठी निवड केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील २३ गावे आहे. नेर तालुक्यातील इंद्रठाणा, चिकणी, पाथ्रड या तीन गावांचा यामध्ये समावेश आहे. ही गावे आदर्श करण्यासाठी मुख्यमंत्री दूत नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी तयार केलेले विकास आराखडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्षित आहे. त्यामुळे या तीनही गावांचा विकास तर दूर, समस्यांनीच अधिक वेढले आहे. या गावांमध्ये नाल्या, रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. पाथ्रड गोळे हे गाव मुख्यमंत्र्यांनीच नव्हे तर तंटामुक्त व आदर्श ग्राम अंतर्गत विकासाकरीता निवडले गेले. प्रत्यक्ष या गावाची स्थिती पाहता ‘आदर्श’च्या प्रवाहात ते आलेच कसे हा प्रश्न पडतो.इंद्रठाणा येथे रस्ते, पाणी या मुलभूत समस्या मोठ्या प्रमाणात आहे. चिकणी (डो) या गावाला राजकीय पंढरी म्हटले जाते. या गावातील दोघे जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या विकास कामांचे अस्तित्व याठिकाणी कुठेही दिसत नाही. या गावातील ५० टक्के लोक उघड्यावर शौचालयास जातात. सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी नागरिकांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थितीत ही गावे ‘आदर्र्श’ कशी होईल हा प्रश्न आहे.मुख्यमंत्रिदूत नामधारीआदर्श गावासाठी निवडले गेलेले मुख्यमंत्रिदूत नामधारी ठरत आहे. त्यांना विशेष असा कुठलाही अधिकार नाही. निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. त्यांनी मांडलेल्या अडचणीही तालुका किंवा जिल्हा प्रशासनाकडून सोडविल्या जात नाही.