शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:20 IST

देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : हिंदूद्रोही व देशद्रोह्यांवर अंकुश लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेतून काही इस्लामीक जिहादी संघटनांकडून हिंदू समाज व धार्मिक स्थळावर खुलेआमपणे हल्ले करण्यात येत आहे. दुसरीकडे छोट्या छोट्या घटनांना वाढवून ग्रामीण, गोरक्षक, रामभक्त व राष्ट्रवादींना बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या मुली तसेच हिंदू बहिणींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे देश बदनाम होत आहे.लव जिहाद, हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण, तसेच केरळ, बंगाल, कर्नाटकात हिंदूंवर आक्रमण, दिल्ली येथील चांदनी चौकातील मंदिर व घरांवरील आक्रमकण आणि सुरत, जयपूर व रांची येथे भारतविरोधी हिंसक प्रदर्शनांमुळे हींदु समाजात आक्रोश असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.देशात अराजकता व अराष्ट्रीय प्रचार व प्रत्यक्ष हल्ले करणाºया सर्व जिहादी व कथीत धर्मनिरपेक्ष लोकांकडून होत असलेल्या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अक्षय डेहणकर, धनंजय बलखंडे, सागर खेडकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहे.