शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

बर्फ गोळ्यात केला जातो घातक रसायनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:02 IST

उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.उन्हाळ्यात थंड पेयांची मागणी आपसुकच वाढते. त्यात बर्फ गोळा हा महत्वाचा घटक आहे. मात्र हा बर्फ कसा बनविला जातो, बर्फ तयार करण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, ज्याठिकाणी बर्फ बनविला जातो, तेथे स्वच्छता पाळली जाते की नाही, याचा साधा विचारही बर्फगोळा खाणारा करत नाही. बर्फ तयार करण्याचे बहुतांश ठिकाणे अस्वच्छतेच्या विळख्यात असतात. त्यातच बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे शुद्ध असतेच असे नाही. त्यातच बर्फ गोळा विकणारे त्या गोळाला अधिक आकर्षित व चवदार बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करीत आहे.बर्फगोळ्याला गोडवा देण्यासाठी सॅक्रीनचा अधिक वापर केला जातो. हे सॅक्रीन शरिरासाठी अतिशय घातक असते. कलरयुक्त सॅक्रीनचा पाक तयार करतानाही दूषित पाण्याचा वापर केला जातो. त्यातून पोटाचे विकार बळावतात. प्रसंगी काविळ, टायफाईड, डायरिया यासारखे आजार लहान मुलांमध्ये बळावण्याची दाट शक्यता आहे.