शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उमरखेड तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण

By admin | Updated: March 19, 2015 02:13 IST

तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व सबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

उमरखेड : तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उधाण आले असून पोलीस व सबंधित विभागांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामन्य नागरिक त्रस्त असून प्रशासनाबाबत रोष व्यक्त होत आहे. तालुक्यात सध्या अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. काळ्या पिवळींसह इतरही वाहने प्रवासी कोंबून चालविली जात आहे. यामध्ये प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून प्रसंगी उभे ठेवून ही वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताची शक्यतासुद्धा असते. एसटी बसच्या अनियमित व कमी वेळा तसेच वाढते तिकीट दर यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतो. परंतु या बाबीकडे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. या शिवाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. जुगार, मटका यासोबतच गावागावात अवैध हातभट्टीची दारु विक्री केली जाते. यामुळे ग्रामीण जनता त्रस्त आहे. हे सर्व धंदे बंद करण्याबाबत पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींचीही उदासीनता दिसून येते. सबंधित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. (शहर प्रतिनिधी)