शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘स्वावलंबन’साठी दोन हजार शेतकरी इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर, जुनी विहिर दुरूस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण आणि पॅकेजकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

ठळक मुद्देनिवडले ३०० : ईश्वरचिठ्ठीने प्राधान्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. यातील ३०० लाभार्थ्यांची ईश्वरचिठ्ठीने सोडत काढण्यात आली. त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. इतर लाभार्थी वेटिंगवर आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर, जुनी विहिर दुरूस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण आणि पॅकेजकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या योजनांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१९६ अर्ज दाखल केले होते. यामधील ३०० अर्जांची निवड गुरुवारी ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या नावांची यादी वेटींगवर ठेवण्यात आली आहे.स्थानिक सरपंच भवनात पार पडलेल्या सोडतीप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बर्डे, प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी बडवाईक आणि राणे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती