शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राळेगावात आग लागून दोन दुकाने जळून खाक; दिवाळीच्या दिवशीची घटना

By विलास गावंडे | Updated: October 25, 2022 11:01 IST

काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

राळेगाव (यवतमाळ) : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना लक्ष्मीची पूजा  सुरू असताना रात्री नऊ वाजता क्रांती चौकातील काळे इन्शुरन्स सर्विस व शिव किराणा दुकान हे दोन दुकाने जळून खाक झाली आग कशाने लागली याचे नेमके कारण करू शकले नाही. ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला शिव किराणा दुकानचे संचालक संदीप वाघ हे दुकानांमध्येच होते. बाजूच्या काळे इन्शुरन्स मध्ये प्रथम आग लागली हे लक्षात येऊनही कोणतीही सुविधा नसल्याने आगेवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

काळे इन्शुरन्स सर्विस मधून बाजूला असलेल्या शिव किराणा दुकानात आग शिरली. संदीप वाघ यांनी कसेबसे काऊंटर मधील पैसे व चार तेलाचे पिपे बाहेर काढले. डोळ्यादेखत आगीने भडका घेतला. यात संपूर्ण किराणामाल व काळे इन्शुरन्स सर्विसमधील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर, एसी सर्व क्षणात जळून खाक झाले.

नागरिकांची एकच धावपळ

आपली पूजा सोडून परिसरातील सर्व नागरिक ठिकाणी पोहोचले मिळेल त्या साधनांनी आगेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला राळेगाव येथे अग्निशामक नियंत्रणाची कोणतीही साधने नसल्याने यवतमाळ व घटांची वरून अग्निशामक बंब बनवण्यात आले तब्बल चार तासांनी आगेवर नियंत्रण आले यात शिव किराणा दुकानातील जवळपास२० लाखाचे नुकसान झाले तर काळे इन्शुरन्स सर्विस चे 15 लाखाचे वर नुकसान झाल्याचे सांगितले घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पाटील ठाणेदार संजय चौबे यांनी धाव घेऊन घटनेची माहिती प्रशासनाला दिली.

राळेगाव येथे अग्निशामक वाहनांची गरज

राळेगाव शहरात आसपास 14 जिनिंग आहे मोठे उद्योग इथे आहे परंतु नगरपंचायत व प्रशासनाकडे अग्निशामक वाहनाची व्यवस्था नसल्याने आगीसारखे प्रसंग घडल्यास यवतमाळ वणी हिंगणघाट वर्धा अशा ठिकाणावरून यंत्रणेला बोलवावे लागते अग्निशामक यंत्रणेची व्यवस्था करावी अशी जनतेची मागणी आहे

टॅग्स :fireआग