शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आदिवासींना जमिनीच्या कामात अनेक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

आदिवासींची जमीन सत्यापित करण्याकरिता काही कागदपत्रे जोडावी लागतात. ती कागदपत्रे आदिवासी बांधवांना उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना वारंवार संबंधित कार्यालयाच्या ...

आदिवासींची जमीन सत्यापित करण्याकरिता काही कागदपत्रे जोडावी लागतात. ती कागदपत्रे आदिवासी बांधवांना उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना वारंवार संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यांच्या जमिनी आरक्षित करण्यात याव्या व शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रे मानण्यात यावे, याव्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्रे मागण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

काहींना अतिरिक्त व अनावश्यक कागदपत्रे मागवून त्यांना जमिनी प्रत्याअर्पित करण्यास विलंब केला जात आहे. आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळाल्यानंतर संबंधित अर्जदारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती याचिका रद्द करावी किंवा फेटाळावी, अशीही मागणी आहे. संबंधित अर्जदार सुरुवातीपासूनच आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. आदिवासींनी उपासमार व आर्थिक दबावामुळे आपल्या जमिनी त्यांना दिल्या होत्या. आता आदिवासींच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अखिल आदिवासी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ सचिव डॉ. आरती फुपाटे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सिडाम, मारुतराव आगोसे, स्वप्नील इंगळे, विश्वनाथ इडपाते, नारायण कराळे, स्वप्निल माहुरे, सचिन आत्राम, सुधाकर तुमडाम, दिलीप वावधने, सूरज गेडाम, वसंत इंगळे, सुभाष बुरुकुले आदी उपस्थित होते.