शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

आदिवासी विद्यार्थिनींची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: August 5, 2016 02:39 IST

शिवाजीनगरमधील वसतिगृहातील उपोषणकर्त्या विद्यार्र्थिनींना वसतिगृहातून कमी का करण्यात येऊ नये,

यवतमाळ : शिवाजीनगरमधील वसतिगृहातील उपोषणकर्त्या विद्यार्र्थिनींना वसतिगृहातून कमी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस प्रकल्प अधिकाऱ्यांनी बजावली आहे. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. येथील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींनी विविध मागण्यांसाठी दोन दिवस उपोषण केले. त्यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार त्यांनी काही मागण्या मान्य केल्या. आता मात्र त्यांनी उपोषणकर्त्या काही विद्यार्थिनींना वसतिगृहातून प्रवेश रद्द करण्याची नोटीस बजावली. त्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गुरूवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या मागण्या रद्द करू नये, गृहपाल निवासी राहात नसल्यास त्यांची तत्काळ बदली करावी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास गृहपाल व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, भोजन कंत्राटदार बदलावा, शैक्षणिक साहित्याचा पुरवठा्र रावा, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवाजीनगर वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)