शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आज सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा

By admin | Updated: March 20, 2016 02:32 IST

बळीराजा चेतना अभियानांतर्गत श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बळीराजा चेतना अभियान : ११२ जोडपी होणार विवाहबद्धयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब नंदुरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालयात होणाऱ्या सोहळ्यात सकाळी ११.१५ वाजता ११२ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर सारण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाचा प्रारंभ केला. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा भार शासन उचलणार आहे. त्याकरिता १५ हजार रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वधूला सोने, जोडप्याचे कपडे आणि भांडे दिले जाणार आहेत. सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गत २२ वर्षापासून आयोजन केले जात आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने त्यामध्ये भर घालण्यात आली आहे असे आयोजन समितीचे संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी स्पष्ट केले. (शहर वार्ताहर)