शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाºया टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देटिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर । ऐन पीक काढणी हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातीलवाघाची दहशत अद्यापही कायम असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांवर सतत हल्ले होतच आहे. मागील महिन्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीला जेरबंद केले असले तरी टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर येऊन शेतकºयांच्या गुरांवर हल्ला करित आहे.तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाऱ्या टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिसरात वाघाची दहशत संपुष्टात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर निघून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. गेल्या दोन दिवसात वाघाने गायी व गोºह्यावर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा हंगाम असून सोयाबीन काढणे व कापूस वेचणीची कामे सुरू आहे. त्यांना त्यामुळे रोज शेतात जावे लागते. परंतु अभयारण्याला लागून असलेल्या शेतात शिरून वाघ केव्हा हल्ले करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. चोपण शिवारात येत असलेल्या तलावावर वाघ पाणी पिण्यास येत असून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. त्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.कुंपनाची गरजटिपेश्वर अभयारण्याला लागून मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्यामुळे या अभयारण्यातून बाहेर पडलेले वाघ शेतात येतात. त्यातून संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने जंगलाला कुंपन घालावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य