शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

पांढरकवडा तालुक्यात अद्याप वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाºया टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देटिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर । ऐन पीक काढणी हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातीलवाघाची दहशत अद्यापही कायम असून शेतकऱ्यांच्या गुराढोरांवर सतत हल्ले होतच आहे. मागील महिन्यात नरभक्षक झालेल्या वाघिणीला जेरबंद केले असले तरी टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर येऊन शेतकºयांच्या गुरांवर हल्ला करित आहे.तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाऱ्या टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणीच्या सततच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिसरात वाघाची दहशत संपुष्टात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु टिपेश्वर अभयारण्यातील इतर वाघ आता बाहेर निघून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. गेल्या दोन दिवसात वाघाने गायी व गोºह्यावर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा हंगाम असून सोयाबीन काढणे व कापूस वेचणीची कामे सुरू आहे. त्यांना त्यामुळे रोज शेतात जावे लागते. परंतु अभयारण्याला लागून असलेल्या शेतात शिरून वाघ केव्हा हल्ले करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. चोपण शिवारात येत असलेल्या तलावावर वाघ पाणी पिण्यास येत असून शेतकऱ्यांच्या गुरांवर हल्ले करित आहे. त्यामुळे पशुपालकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.कुंपनाची गरजटिपेश्वर अभयारण्याला लागून मोठ्या प्रमाणावर शेती आहे. त्यामुळे या अभयारण्यातून बाहेर पडलेले वाघ शेतात येतात. त्यातून संघर्ष वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने जंगलाला कुंपन घालावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य