शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साडेतीन हजार विहिरी रखडल्या

By admin | Updated: January 3, 2017 02:21 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार

मग्रारोहयो : ५८ कोटींचा झाला खर्च यवतमाळ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार विहिरी आत्तापर्यंत पूर्णत्वास गेल्या आहेत. शेतकऱ्यांना बारमाही ओलिताची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी बांधून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेने या योजनेअंतर्गत तब्बल १५ हजार ८५३ विहिरींना प्रशासकीय मान्यता प्रदान केली. मात्र विहिरी खोदण्याचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने आजमितीस केवळ सहा हजार ३१५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ही गती कायम राहिल्यास उर्वरित विहिरी पूर्ण होण्यास किती काळ लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे. या योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यात पाच हजार ८७५ विहिरींची कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि कामे सुरू असलेल्या विहिरींवर तब्बल ५८ कोटी ४७ लाख ३७ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. अद्याप तीन हजार ६६३ विहिरींची कामे प्रतीक्षेतच आहे. या साडे तीन हजार विहिरींची कामे कधी सुरू होतील, त्या कधी पूर्ण होतील, हे सांगायला कुणीच तयार नाही. त्यामुळे किमान तीन हजार ६६३ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न डोळ्यातच साठवून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी) ६८ कोटींची गरज ४विदर्भ धडक सिंचन विहिरी योजनेतून दोन हजार ७५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. मात्र तीन हजार ७७० विहिरी अद्याप अपूर्ण आहे. यापैकी एक हजार ४११ विहिरींची कामे सुरू आहे. उर्वरित दोन हजार ७२१ विहिरींसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यासाठी ६८ कोटींच्या निधीची गरज आहे. दरम्यान, यापूर्वीच या योजनेतील चार हजार १४ विहिरी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहेत.