शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

तलवार हल्ल्यातील तिघांना सक्तमजुरी

By admin | Updated: March 6, 2016 03:09 IST

पोळ्यात बैल न आणल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्लाप्रकरणात गाजीपूर येथील तीन जणांना एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुसद तालुका : तब्बल नऊ वर्षांपूर्वीचे प्रकरणपुसद : पोळ्यात बैल न आणल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्लाप्रकरणात गाजीपूर येथील तीन जणांना एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे यांनी हा निर्णय दिला आहे. विनोद रंगराव सरगर (३६), अशोक उत्तमराव सरगर (४६) आणि गोधाजी रामजी गोरे सर्व रा. गाजीपूर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. उल्हास चव्हाण याच्यावर हल्लाप्रकरणात या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २००७ रोजी पोळा सणानिमित्त मिरवणुकीत बैल का आणले नाही या कारणावरून उल्हास चव्हाण याच्याशी वाद घालण्यात आला. याचे पर्यवसान त्याच्यावर तलवारीने हल्ल्यात झाले. उल्हासच्या तक्रारीवरून विनोद व अशोक सरगर आणि गोधाजी गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या खटल्यात एकूण सात साक्षी तपासण्यात आल्या. सदर तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांंना शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नारायण पाईकराव यांनी युक्तीवाद केला. (प्रतिनिधी)