शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांना खबरदारीच्या सूचना : १४ दिवस आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचे तिन्ही रुग्ण बरे झाले असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिल्या आहे. आरोग्य विभागाचे पथक या नागरिकांची १४ दिवस तपासणी करीत आहे. संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.मुंबई, पुणे या शहरांसह गुजरात राज्यातून हे नागरिक परत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण जास्त होते. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती बाधीत असल्या तर स्थानिकांनाही संसर्गाचा मोठा धोका आहे.५५० कुटुंबांचे अर्जबाहेर जिल्ह्यातून स्वगृही आणि यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५० नागरिकांनी नागरी सुविधा समितीकडे अर्ज सादर केले आहे. दररोज या अर्जांमध्ये वाढ होत आहे. मात्र यावर तूर्त तोडगा निघालेला नाही.केळापूर शाळेत आसरापिंपळखुटीत थांबविलेल्या परप्रांतीय नागरिकांना केळापूरच्या शाळेत ठेवण्याच्या सूचना आहेत. तर यवतमाळात खोळंबलेल्या १६ नागरिकांना आर्य वैश समाज मंदिरात निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर