शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांना खबरदारीच्या सूचना : १४ दिवस आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचे तिन्ही रुग्ण बरे झाले असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिल्या आहे. आरोग्य विभागाचे पथक या नागरिकांची १४ दिवस तपासणी करीत आहे. संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.मुंबई, पुणे या शहरांसह गुजरात राज्यातून हे नागरिक परत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण जास्त होते. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती बाधीत असल्या तर स्थानिकांनाही संसर्गाचा मोठा धोका आहे.५५० कुटुंबांचे अर्जबाहेर जिल्ह्यातून स्वगृही आणि यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५० नागरिकांनी नागरी सुविधा समितीकडे अर्ज सादर केले आहे. दररोज या अर्जांमध्ये वाढ होत आहे. मात्र यावर तूर्त तोडगा निघालेला नाही.केळापूर शाळेत आसरापिंपळखुटीत थांबविलेल्या परप्रांतीय नागरिकांना केळापूरच्या शाळेत ठेवण्याच्या सूचना आहेत. तर यवतमाळात खोळंबलेल्या १६ नागरिकांना आर्य वैश समाज मंदिरात निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर