शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती.

ठळक मुद्देलॉकडाऊन व संचारबंदीचा परिणाम । रस्त्यावरील वाहतुकही रोडावली, स्टंटबाजी करणाऱ्यांवर बसला अंकूश

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोलिसांचे प्रयत्न होऊनही नियंत्रणात न येणाऱ्या दुर्घटनांना लॉकडाऊन तसेच अनलॉकमध्ये आळा बसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर अपघताची संख्या निम्म्यावर आली असून त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या घटली आहे.यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती. याचाही परिणाम तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरील अपघातावर दिसून येत आहे. जानेवारी ते जून अखेरपर्यंत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पाच मोठे अपघात झाले. त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.इतर किरकोळ अपघतात सातजण जखमी झाले. मात्र मागील २०१९ मध्ये याच कालावधीचा अपघाताचा व मृत्यूची संख्या अधिक आहे.त्याचप्रमाणे राज्य मार्गावरील अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाणही मागीलवर्षीच्या जानेवारी ते जून २०१९ च्या तुलनेत लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात निम्म्यावर आले आहे.प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच अपघाताची मालिका सुरू होते. त्याला रस्त्यावर पडलेले खड्डेच कारणीभूत असतात. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर केवळ रहदारी मर्यादीत असल्याने प्राणांतिक अथवा गंभीर अपघात घडले नाहीत.

टॅग्स :Accidentअपघात