शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

जिल्ह्यातील रेती घाटधारकांची समस्या अपर मुख्य सचिवांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

२७५० रुपयांपेक्षाही अधिक दराने रेती घेतली. यातून प्रशासनाला एकाच वेळी जवळपास साडेचार कोटींचा महसूल प्राप्त झाला.  आता रेतीचे दर कमी झाल्याने स्पर्धाही कमी झाली आहे. २१ घाटधारकांनी ६०० रुपये प्रति ब्रासच्या दरानेच रेती घाटाची खरेदी केली आहे. कमी दराची रेती घेऊन २१ घाटधारक बाजारात उतरल्यास पूर्वी घाट घेणाऱ्यांचे सरळ नुकसान होणार आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली. यात १३ रेती घाटधारकांना दोन हजार ७५० रुपये प्रति ब्रास किमतीप्रमाणे रेती खरेदी केली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शासनाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये २१ रेती घाटांचा लिलाव केवळ ६०० रुपये प्रति ब्रास दराने करण्यात आला. यामुळे जानेवारी महिन्यात घाट घेणाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, हा मुद्दा अपर मुख्य सचिवांच्या दरबारात पोहोचला आहे. राज्य सरकारने २८ जानेवारीला रेती निर्गती सुधारणा धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार रेतीची किमत ६०० रुपये प्रति ब्रासच करण्यात आली आहे. मात्र, जानेवारी महिन्यात ई-निविदा प्रक्रियेत स्पर्धा करून १३ रेती घाट घेणारे आता अडचणीत आले आहे. त्यांनी स्पर्धा करताना अपसेट प्राईजपेक्षाही अधिकच दर दाखल केले. त्यामुळे २७५० रुपयांपेक्षाही अधिक दराने रेती घेतली. यातून प्रशासनाला एकाच वेळी जवळपास साडेचार कोटींचा महसूल प्राप्त झाला. आता रेतीचे दर कमी झाल्याने स्पर्धाही कमी झाली आहे. २१ घाटधारकांनी ६०० रुपये प्रति ब्रासच्या दरानेच रेती घाटाची खरेदी केली आहे. कमी दराची रेती घेऊन २१ घाटधारक बाजारात उतरल्यास पूर्वी घाट घेणाऱ्यांचे सरळ नुकसान होणार आहे. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. 

विभागीय आयुक्तांमार्फत पाठविला प्रस्ताव  - शासनाने जानेवारी महिन्यात रेतीचा दर अधिक ठेवला होता. फेब्रुवारी तो तिप्पटीने कमी केला. यात सुधारणा व्हावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागीय आयुक्तांमार्फत अपर मुख्य सचिव महसूल विभाग यांच्याकडे सादर केला आहे. 

टॅग्स :sandवाळू