शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

व्यसनमुक्त समाजासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: July 14, 2017 01:47 IST

शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकाने योग्य प्रकारे योगदान दिले तर समाजपरिवर्तन होऊ शकते.

माधुरी आडे : मुख्याध्यापकांचा गौरवलोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकाने योग्य प्रकारे योगदान दिले तर समाजपरिवर्तन होऊ शकते. शिक्षकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.सलाम फाऊंडेशन मुंबई आणि आर्णी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील तंबाखुमुक्त शाळांच्या मुख्याध्यापकांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे सभापती सूर्यकांत जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती सदस्य रवी राठोड, अनुप जाधव, विलास अगलदरे, ज्योती उपाध्ये, राजुदास जाधव, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके आदी उपस्थित होते.माधुरी आडे म्हणाल्या, संपूर्ण आर्णी तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त होणे ही अभिनंदनीय बाब आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन आसाराम चव्हाण यांनी तर आभार सतीश मुसकुंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश जुनघरे, नितीन मेश्राम, भास्कर डहाके, अमीन शेख, राहुल गजभिये, अनिल भालेराव, बबनराव मुंडवाईक, रवी चिद्दरवार, राजू राठोड यांनी परिश्रम घेतले.