शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

कर्जमाफीच्या यादीत घोडचुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:17 IST

सहकार विभागाला २४ तासांत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले.

ठळक मुद्दे४१ हजार शेतकरी : रविवारी याद्या तपासताना गटसचिव वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार विभागाला २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले. मात्र या यादीतच अनेक घोडचूका असल्याने यादी तपासणीत जिल्हाभर प्रचंड गोंधळ उडाला.जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांच्या आॅनलाईन यादीतच अनेक गंभर चुका आहेत. त्यामुळे सहकार विभागाने ही यादी दुरूस्तीसाठी आयटी विभागाकडे पाठविली. दुरूस्त झालेली यादी मात्र रविवारी सायंकाळपर्यंत गटसचिवांना मिळाली नाही. परिणामी त्यांची यादी तपासणीच रखडली. महिनाभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा होऊनही एक छदामही जिल्ह्याला मिळाला नाही. आता हिवाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकºयांच्या खात्यात २१७ कोटी जमा करण्याच्या सूचना आहेत.या सूचनेनुसार येथील सहकार विभाग आणि बँकांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. त्यात गटसचिवांना याद्या तपासणीच्या कामासाठी पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजतापासूनच गटसचिवांनी यादी तपासणीकरिता तालुकास्थळी हजेरी लावली. आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध यादी दुरूस्तीचे काम गटसचिवांनी हाती घेतले. मात्र या यादीत एकच नाव दोन ते तिनदा असल्याचे आढळून आले. कर्जाच्या रकमेतही तफावत होती. खाते क्रमांकातही गोंधळ होता. यामुळे उपलब्ध याद्या पुन्हा दुरूस्तीसाठी आयटी विभागाला पाठविण्यात आल्या. या याद्या तासभरात नव्याने मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात रविवरी सायंकाळी ६ वाजतापर्यंत गटसचिवांना सुधारित यादी मिळाली नाही. यामुळे जिल्हाभर गटसचिवांचा गोंधळ उडाला.या यादी तपासणीमुळे गटसचिव वैतागले होते.सहकार विभागाची यंत्रणा दक्षकर्जमाफीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी तालुका पातळीवर रविवारी गटसचिवांना बोलावले गेले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा होती. प्रत्यक्षात आयटी विभागाने सुधारित याद्या पाठविल्या नाही. गटसचिव सहाय्यक निबंधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याद्या कधी येणार म्हणून वारंवार विचारत होते. मात्र त्यांना रात्र झाली तरी तुम्हाला येथेच थांबावे लागेल, याद्या क्लिअर केल्यानंतरच पुढे जाता येईल, असे सांगितले जात होते. यामुळे गटसचिव चांगलेच वैतागले होते.