शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

क्रिकेटने घेतली विद्यार्थ्यांची विकेट

By admin | Updated: March 27, 2016 02:24 IST

सध्या टी-२० क्रिकेट विश्वचकष स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर लगेच आयपीएलच्या स्पर्धाही आहे. याच काळात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षाही आहेत.

द्विधावस्था : परीक्षेच्या काळात विश्वचषकाच्या थराराचा मोहपुसद : सध्या टी-२० क्रिकेट विश्वचकष स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर लगेच आयपीएलच्या स्पर्धाही आहे. याच काळात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षाही आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या वेडापायी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. क्रिकेटने विद्यार्थ्यांची विकेट घेतल्याची प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे. आजची युवा पिढी क्रिकेटला धर्म मानते. भारतात उन्हाळा-पावसाळा, हिवाळा अशा सगळ्या ऋतुंमध्ये दिवसभर क्रिकेट खेळले जाते. भारतीय क्रिकेट संघाचे असंख्य चाहते आहे. दहावी-बारावी हा शिक्षणाचा महत्वाचा टप्पा असतो. मात्र याच परीक्षांच्या काळात क्रिकेटची स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी द्विधावस्थेत पडले आहे. क्रिकेट पाहण्याचा मोह त्यांना अभ्यासापासून दूर नेत आहे. परंतु परीक्षा असल्याने क्रिकेट पाहणे टाळावे लागत आहे. त्यामुळे मुलांची चिडचिड वाढल्याचे आई-वडिल सांगत आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. एप्रिल महिन्यात सीईटीची परीक्षा आहे. १२ वीची मुले सीईटी परीक्षेची तयारी करीत आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार असल्याने क्रिकेट विश्वचषकाच्या गदारोळात विद्यार्थी परीक्षेत पराभूत होण्याची शक्यता आहे. क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्यात आयोजित झाल्याने व्यावसायिक, उद्योजक, नोकरवर्ग, शासकीय-अशासकीय कर्मचारी मार्च एन्डींगचा निपटारा करण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहे. परिणामी तेही क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटू शकत नसल्याचे पहायला मिळत आहे. बहुसंख्य सामने दुपारी किंवा सायंकाळी आहेत. त्यामुळे नोकरवर्ग हवालदिल झाला आहे. क्रिकेट सामने व कामकाज सांभाळताना तारांबळ उडत आहे. (तालुका प्रतिनिधी)