शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आर्णीत बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:08 IST

हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक, सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला सोमवारपासून आर्णीत प्रारंभ झाला आहे. अरुणावतीच्या तीरावर भाविकांचा मेळा जमला आहे.

ठळक मुद्देसर्वधर्मसमभाव : भाविकांचा मेळा

आॅनलाईन लोकमतआर्णी : हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक, सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला सोमवारपासून आर्णीत प्रारंभ झाला आहे. अरुणावतीच्या तीरावर भाविकांचा मेळा जमला आहे.परंपरेप्रमाणे यामहोत्सवाची सुरुवात आर्णी ठाणेदाराच्या निवासस्थानावरून निघाणाºया संदलने झाली. यासोबतच अनेक व्यावसायिक आणि घराघरातून निघणारे जोशपूर्ण संदल शहरात नवचैतन्य निर्माण करीत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या महोत्सवासाठी दर्गा कमेटीने नियोजन केले आहे. पोलीस यंत्रणेचा मायक्रोवॉच राहणार आहे. तालुक्यातील नव्हे तर जिल्हाभरातून लाखो भाविक बाबा कंबलपोषच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आर्णी डेरे दाखल होत आहे. सात दिवस चालणाºया या महोत्सवात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाबा कंबलपोष दर्गा कमेटी जातीने लक्ष देत आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.यात्रा महोत्सव उत्साहात पार पडवा म्हणून आर्णीचे ठाणेदार नंदकिशोर पंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भंडारे, व्यंकटेश मच्छेवार, तारासिंग जाधव, सचिन भेंडे, गणेश हिरोळकर, भालचंद्र तिडके, राजेंद्र गडप्पा, दिनेश जाधव प्रयत्न करीत आहे.