शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांना सुट्यांसाठी आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्दी कोरोना संसर्गाला पूरक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देडीसींना निवेदन : ५० टक्के कामगारांवर काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयातील गर्दी कमी केली जात असताना एसटी महामंडळाचा यवतमाळ विभाग मात्र ५० टक्केवर थांबला आहे. विभागीय आणि आगारातील कार्यशाळेतील पूर्ण कर्मचाऱ्यांना सुटी देण्याविषयी मध्यवर्ती कार्यालयाकडून आदेशाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मंगळवारी दुसऱ्या दिवशी एसटी कामगार संघटनेने सुटी संदर्भात विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले.कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्दी कोरोना संसर्गाला पूरक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय कलम १४४ चा भंग होत असल्याचे कामगार संघटनेने विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न मानणारे आदेश प्रशासनाकडून काढणे अमानवीयतेचे दर्शन घडविणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील इतर विभागात एसटीच्या कार्यशाळा बंद ठेवण्यात येत आहे. यवतमाळ विभागासाठी वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना संक्रमणाचा धोका पाहता ३१ मार्च किंवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कार्यशाळा बंद ठेवण्यात यावी, असे संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी म्हटले आहे.कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सुटीविषयी मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले आहे. त्यांचा आदेश झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ