शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

उमरखेड तालुक्यात सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:14 IST

अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे.

ठळक मुद्देशेंगाच लागल्या नाही : नुकसानग्रस्त भागाची कृषी तज्ज्ञांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे. महागडे बियाणे घेऊनही शेतकºयांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. कृषी संशोधकांनी पाहणी केली असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.उमरखेड तालुक्यातील तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण परिसरात सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढून आले असले तरी शेंगा लागल्या नसल्याचे दिसत आहे. अत्यल्प पाऊस व बियाण्यांनी चांगला प्रतिसाद न दिल्याने खरीप हंगामाचे वाटोळे झाले. ३१ आॅगस्ट रोजी कृषी विभागाच्या संशोधक व कृषी अधिकाºयांनी तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण या भागातील सोयाबीनची पाहणी केली. २०१७-१८ मध्ये अनेक शेतकºयांना पीक विमा उतरविता आला नाही. इंटरनेट सेवा कोलमडल्याने ही मंडळी विमा काढण्यापासून वंचित राहिली. त्यांना विम्याच्या लाभात सामावून घ्यावे, अशी मागणी होत आहे. यावेळी श्रीराम नलावडे, अनिल कदम, गंगाधर गंगात्रे, राजेश नलावडे, श्रीराम कदम, विनायक कदम, संजय शिंदे, पंजाबराव नलावडे, संजय नलावडे, ज्ञानेश्वर शिरफुले आदी शेतकरी उपस्थित होते. आता या शेतकºयांना केव्हा मदत मिळणार हे मात्र कुणीही सांगूशकत नाही.