शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

उमरखेड तालुक्यात सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:14 IST

अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे.

ठळक मुद्देशेंगाच लागल्या नाही : नुकसानग्रस्त भागाची कृषी तज्ज्ञांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे. महागडे बियाणे घेऊनही शेतकºयांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. कृषी संशोधकांनी पाहणी केली असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.उमरखेड तालुक्यातील तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण परिसरात सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढून आले असले तरी शेंगा लागल्या नसल्याचे दिसत आहे. अत्यल्प पाऊस व बियाण्यांनी चांगला प्रतिसाद न दिल्याने खरीप हंगामाचे वाटोळे झाले. ३१ आॅगस्ट रोजी कृषी विभागाच्या संशोधक व कृषी अधिकाºयांनी तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण या भागातील सोयाबीनची पाहणी केली. २०१७-१८ मध्ये अनेक शेतकºयांना पीक विमा उतरविता आला नाही. इंटरनेट सेवा कोलमडल्याने ही मंडळी विमा काढण्यापासून वंचित राहिली. त्यांना विम्याच्या लाभात सामावून घ्यावे, अशी मागणी होत आहे. यावेळी श्रीराम नलावडे, अनिल कदम, गंगाधर गंगात्रे, राजेश नलावडे, श्रीराम कदम, विनायक कदम, संजय शिंदे, पंजाबराव नलावडे, संजय नलावडे, ज्ञानेश्वर शिरफुले आदी शेतकरी उपस्थित होते. आता या शेतकºयांना केव्हा मदत मिळणार हे मात्र कुणीही सांगूशकत नाही.