शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सहा हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला लागला ब्रेक

By admin | Updated: July 15, 2015 02:58 IST

जिल्ह्यात दहावी आणि बारावीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे विद्यापीठाने आधी स्पष्ट केले होते.

वरिष्ठ महाविद्यालय : विद्यापीठाने वाढीव जागांचे आदेशच दिले नाहीयवतमाळ : जिल्ह्यात दहावी आणि बारावीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे विद्यापीठाने आधी स्पष्ट केले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन महाविद्यालय सुरू झाले. मात्र, वाढीव क्षमतेबाबत विद्यापीठाने कुठल्याही महाविद्यालयाला मान्यता दिली नाही. मात्र, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याइतपत क्षमता जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नाही. असे सहा हजार विद्यार्थी प्रवेशाला मुकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयामध्ये धाव घेतली आहे. तर निर्णयाअभावी कुठलाही प्रवेश देण्यास महाविद्यालयाने नकार दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये गत दोन वर्षांपासून प्रवेशाचा नवा पेच निर्माण होत आहे. महाविद्यालयांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. (शहर वार्ताहर)