शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिल्ह्यातील ३४२ लघुसिंचन तलावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: April 18, 2017 00:02 IST

जिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती.

रूपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात पावसाने यंदा वार्षिक सरासरी ओलांडली. सर्व सिंचन प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले. उन्हाळ्यात पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील ३४२ तलाव कोरडे पडले. तर चार लघु प्रकल्पातही ठणठणाट निर्माण झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागही अवाक झाला आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत वृद्धिंगत करण्यात आले. पावसाचे पाणी संचित करण्यात मोठ्या प्रमाणात यश आले. मात्र हा जलसाठा अधिक काळ टिकला नाही. यातून जिल्ह्यात पाणी टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ६९ सिंचन तलाव आहेत. यात २९ हजार ६२५ टीसीएम पाणी साठा होतो. आता ३५ तलाव कोरडे पडले असून ३४ तलावामध्ये २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात २५० पाझर तलाव आहेत. यात ६३ हजार ५९८ टीसीएम जलसाठा होता. आता २०० तलाव कोरडे पडले आहे. ५० तलावात १५ टक्के पाणी आहे. ५ साठवण तलावात ९५२ टीसीएम पाणी साठा होतो. दोन तलावात केवळ २० टक्के पाणी आहे. ५५ गाव तलावांची क्षमता पाच हजार ३४८ टीसीएमची आहे. हे तलाव कोरडे पडले आहे. ५० ब्रिटीशकालीन तलावाची सिंचन क्षमता चार हजार ६९६ टीसीएम असून सर्व तलाव सध्या कोरडे पडले आहेत. अशीच अवस्था पाटबंधारे विभागातील सिंचन तलावांची आहे. हे प्रकल्प पावसाळ्यात ओव्हर फ्लो झाले होते. आता या प्रकल्पात सरासरी २९.३७ टक्के पाणी आहे. गत सात महिन्यात प्रकल्पातील ७१ टक्के पाणी रिकामे झाले. तर अनेक लघु प्रकल्प तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. ६२ पैकी चार लघु प्रकल्प कोेरडे पडले आहेत. यामध्ये नेर, रूई, किन्ही आणि बोरडा प्रकल्पाचा समावेश आहे. मोठ्या पूस प्रकल्पात ३०.२१ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ३४.६१ टक्के पाणी शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पात केवळ २१ टक्के पाणी शिल्लक राहीले आहे.