शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यात केवळ यवतमाळात निघते शिवसेनेची हिंदुत्व रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 07:05 IST

शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे.

ठळक मुद्देसंजय राठोड यांची संकल्पना शिस्तीचे दर्शन, प्रबोधनासाठी प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे.समाजाच्या सुख, दु:खात शिवसैनिक सर्वात प्रथम धावून जातो. शिवसैनिकांमधील ही संघटित शक्ती, शिस्त याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे, त्यातून प्रबोधन घडावे यासाठी हिंदूत्व रॅली काढण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिली तीन वर्षे केवळ यवतमाळातच भव्य अशी रॅली निघायची. शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहर, गट, शाखा प्रमुख, युवासेना, विद्यार्थी सेना, महिला संघटक, असे जवळपास २५ हजारांवर शिवसैनिक पांढरा शुभ्र गणवेश आणि भगवा शेला या पेहरावात हिंदुत्वाचे नारे देत या रॅलीत सहभागी होत होते.कालांतराने बदलेल्या राजकीय परिस्थितीत २०१८ पासून हिंदुत्व रॅली तालुकास्तरावर काढण्यास प्रारंभ झाला. दिग्रस-दारव्हा-नेर, उमरखेड, वणी, आर्णी आदी विधानसभा मतदारसंघात तालुकास्तरीय रॅलीस शिवसैनिकांनी उत्साहात सुरुवात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या उपक्रमाबाबत ना. संजय राठोड यांचे कौतूक केले आहे. ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या हिंदूत्व रॅलीची दखल 'मातोश्री'सह, शिवसेना भवन तसेच राज्यातील सर्व माध्यमांनीही घेतली आहे. आता राज्यात अनेक जिल्ह्यात २३ जानेवारीला हिंदुत्व रॅलीचे आयोजन करण्यात येते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना