शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:45 IST

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : शेतमालाचे भाव वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले.सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. दुष्काळी स्थितीवर उपाययोजना झाल्या नाही. तत्काळ १० हजार रुपयांची एकरी मदत जाहीर करण्यात यावी. एकरी ५० हजारांचे पीककर्ज मंजूर करण्यात यावे. गाय पाळण्यासाठी शासनाकडून गोपालन भत्ता देण्यात यावा. शेतमालास संरक्षण देण्यात यावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत आणि वेतन आयोगाच्या धर्तीवर भाव देण्यात यावा. यासह विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे, सचिन मनवर, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, विपीन कवाडे, अनिकेत मेश्राम, विजय कदम, शुभम पातोडे, विक्की मेंढे, गौरव बहेकर, अंकीत कुटे, स्वप्नील खोब्रागडे, कुंदन निखाडे, अमोल पावडे उपस्थित होते.सरकारच्या केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारेच गप्पाराज्य शासनाने दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात कुठलाही विषय गांभीर्याने घेतला नाही. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे धन्यता मानल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दुष्काळी तालुक्याची होरपळ वाढली आहे. पाण्यासाठी दहादिशा भटकण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे. चारा छावण्यांचा पत्ता नसल्याने पशुपालकांसमोर चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतरही जिल्ह्यात चारा छावणी सुरू झाली नाही.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड