शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कृतार्थ जीवन जगण्यातच पुरुषार्थ

By admin | Updated: April 7, 2016 02:36 IST

अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य जन्म माणसाला प्राप्त झाला. त्याचे सोने करण्याची संधी आपणाला मिळाली.

श्यामबुवा धुमकेकर : कीर्तन महोत्सवातील सहावे पुष्पपुसद : अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य जन्म माणसाला प्राप्त झाला. त्याचे सोने करण्याची संधी आपणाला मिळाली. तेव्हा कृतार्थ जीवन जगून देशकार्यासाठी, समाजसेवेसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन विख्यात कीर्तनकार श्यामबुवा धुमकेकर यांनी येथे केले.देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयात कीर्तन महोत्सवात सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. महाराष्ट्र धर्माचे प्रणेते समर्थ रामदास स्वामी यांचा ‘देह त्यागिता कीर्ती मागे उरावी’ हा श्लोक त्यांनी पूर्वरंगात घेतला. या श्लोकाच्या समर्थनार्थ उत्तरंगात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सहकारी नरव्याघ्र तानाजी मालुसरे यांचे आख्यान लावले. घरी एकुलत्या एका मुलाचे लग्न ठरले असताना माँ जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश शिरोधार्य मानून मोक्याच्या ठिकाणी असलेला कोंडाणा किल्ला प्राणाची बाजी लावून सर केला. या बलिदानाने शिवाजी महाराज सद्गतीत झाले आणि गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. घराचे मंगलकार्य बाजूला सारून देशकार्याला प्राधान्य देताना आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे त्यांचे उद्गार इतिहासात अजरामर ठरले आहे. या कीर्तनात वीररसपूर्ण शौर्यगाथा, पोवाडे, अनुरूप नाट्यगीत गाऊन अख्यान रंगततदार केले. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ हा पोवाडा आणि शुरा मी वंदिले हे नाट्यगीत रसिकांना भावले. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.उत्तम रुद्रवार यांनी कीर्तनकारांचा परिचय करून दिला. कीर्तनाच्या प्रारंभी श्यामबुवा धुमकेकर यांचा सत्कार वाचनालयाचे कोषाध्यक्ष रवी देशपांडे यांनी केला. यावेळी आशाताई चापके, स्मिता वाळले उपस्थित होते. कीर्तनाला साथसंगत प्रा.डॉ.चंद्रकिरण घाटे, संजय कोरटकर, गजानन गवळी यांनी केली. (प्रतिनिधी)