शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

काँग्रेसचा कचेरीवर रुमणे मोर्चा

By admin | Updated: August 11, 2015 02:50 IST

शेतकऱ्यांच्या कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा विविध

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक देण्यात आली. जिल्ह्यातील अनेक शेतकरी या रुमणे मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या धोरणा विरोधात नारेबाजी करण्यात आली.स्थानिक पोस्टल ग्राउंडवरून शेतकऱ्यांचा रूमणे मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांना हातात रूमणे घेऊन सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. विविध मार्गाने मार्गक्रमण करीत शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मार्चाचे सभेत रुपांतर झाले. शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेने तत्काळ कर्ज पुनर्गठण करावे. नवीन खातेदारांना तत्काळ कर्ज द्या. शेअर्सची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या. दुबार पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत द्या. गारपीटग्रस्त तालुक्यात यवतमाळचा समावेश करा. यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी आमदार माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष तातू देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, माजी आमदार नंदिनी पारवेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, नरेंद्र ठाकरे, राहुल ठाकरे, विजया सांगळे, सिकंदर शाह, देवानंद पवार, सचिन नाईक, अनिल गायकवाड, घनश्याम अत्रे, मनोज जयस्वाल, प्रदीप डंभारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)