शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:36 IST

पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर यवतमाळमधील पीक पद्धतीची देशभर चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चा सोमवारी जिल्ह्यात दौरा झाला. कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकाचा बेसुमार वापर होतो. यातील अर्धा वाटा हा तणनाशकाचा आहे. त्यातही विदेशी कंपनीच्या औषधांची सर्वाधिक विक्री आणि बदनामी मात्र देशी कंपनीच्या औषधांची, असे चित्र पाहायला मिळते. यांचे दर प्रतिकिलो-लीटर ३८० रुपयांपासून ८४०० रुपयांपर्यंत आहेत.कृषी विभागाने एका कंपनीच्या कीटकनाशकाचे १०७ नमुने घेतले होते. त्यापैकी तीन फेल निघाले. बीटी बियाणे असूनही पिकांवर किडींचे प्रचंड आक्रमण होत असल्याने शेतकºयांचा कल जहाल कीटकनाशकांकडे असतो. त्यामुळे विषाक्त शेती होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.शेतमजुरांची प्रचंड टंचाईग्रामीण भागात शेतमजुरांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे तणनाशकाचा बेसुमार वापर होतो. अलीकडेच जिल्ह्यात दौºयावर येऊन गेलेल्या ‘केंद्रीय कीटकनाशक बोर्ड फरिदाबाद’च्या चमूनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक पडीक जमिनीवरच तणनाशक फवारावे, असा नियम आहे. तो झुगारून खुलेआम होणाºया फवारणीमुळे जमीन नापीक होण्याचा धोका दिसू लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी