शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:36 IST

पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर यवतमाळमधील पीक पद्धतीची देशभर चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चा सोमवारी जिल्ह्यात दौरा झाला. कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकाचा बेसुमार वापर होतो. यातील अर्धा वाटा हा तणनाशकाचा आहे. त्यातही विदेशी कंपनीच्या औषधांची सर्वाधिक विक्री आणि बदनामी मात्र देशी कंपनीच्या औषधांची, असे चित्र पाहायला मिळते. यांचे दर प्रतिकिलो-लीटर ३८० रुपयांपासून ८४०० रुपयांपर्यंत आहेत.कृषी विभागाने एका कंपनीच्या कीटकनाशकाचे १०७ नमुने घेतले होते. त्यापैकी तीन फेल निघाले. बीटी बियाणे असूनही पिकांवर किडींचे प्रचंड आक्रमण होत असल्याने शेतकºयांचा कल जहाल कीटकनाशकांकडे असतो. त्यामुळे विषाक्त शेती होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.शेतमजुरांची प्रचंड टंचाईग्रामीण भागात शेतमजुरांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे तणनाशकाचा बेसुमार वापर होतो. अलीकडेच जिल्ह्यात दौºयावर येऊन गेलेल्या ‘केंद्रीय कीटकनाशक बोर्ड फरिदाबाद’च्या चमूनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक पडीक जमिनीवरच तणनाशक फवारावे, असा नियम आहे. तो झुगारून खुलेआम होणाºया फवारणीमुळे जमीन नापीक होण्याचा धोका दिसू लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी