शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांची उलाढाल ४७५ कोटी रुपयांवर, यवतमाळ जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:36 IST

पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : पिकावर फवारण्यात येणा-या कीटकनाशकांची एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक उलाढाल ४७५ कोटींवर असल्याची माहिती पुढे आली आहे.फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर यवतमाळमधील पीक पद्धतीची देशभर चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चा सोमवारी जिल्ह्यात दौरा झाला. कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकाचा बेसुमार वापर होतो. यातील अर्धा वाटा हा तणनाशकाचा आहे. त्यातही विदेशी कंपनीच्या औषधांची सर्वाधिक विक्री आणि बदनामी मात्र देशी कंपनीच्या औषधांची, असे चित्र पाहायला मिळते. यांचे दर प्रतिकिलो-लीटर ३८० रुपयांपासून ८४०० रुपयांपर्यंत आहेत.कृषी विभागाने एका कंपनीच्या कीटकनाशकाचे १०७ नमुने घेतले होते. त्यापैकी तीन फेल निघाले. बीटी बियाणे असूनही पिकांवर किडींचे प्रचंड आक्रमण होत असल्याने शेतकºयांचा कल जहाल कीटकनाशकांकडे असतो. त्यामुळे विषाक्त शेती होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.शेतमजुरांची प्रचंड टंचाईग्रामीण भागात शेतमजुरांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे तणनाशकाचा बेसुमार वापर होतो. अलीकडेच जिल्ह्यात दौºयावर येऊन गेलेल्या ‘केंद्रीय कीटकनाशक बोर्ड फरिदाबाद’च्या चमूनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. वास्तविक पडीक जमिनीवरच तणनाशक फवारावे, असा नियम आहे. तो झुगारून खुलेआम होणाºया फवारणीमुळे जमीन नापीक होण्याचा धोका दिसू लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी