शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

ंघाटंजी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.११ टक्के

By admin | Updated: May 28, 2015 01:55 IST

तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या १ हजार ४९६ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.११ टक्के निकाल लागला ....

घाटंजी : तालुक्यातून बारावी परीक्षेसाठी बसलेल्या १ हजार ४९६ नियमित विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.११ टक्के निकाल लागला तर १०५ विद्यार्थ्यांनी पुनर्रपरीक्षा दिली. त्या ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा ६०.९५ टक्के निकाल लागला. या दोन्ही परीक्षार्थीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.०१ इतकी आहे. यात श्री समर्थ क. महाविद्याल घाटंजी, स्व. किशनसिंग सिद्धु क. महाविद्यालय राजुरवाडी, संत गाडगे बाबा क. महाविद्यालय चिखलवर्धा व पोस्ट बेसिक आश्रमशाळा जाम यांचा परीक्षेचा निकाल (नियमित विद्यार्थी) शंभर टक्के लागला. तसेच एस.पी.एम. उच्च माध्य. विद्यालय घाटंजी ९७.९ टक्के, एस.पी.एम. गिलाणी आर्ट, कॉमर्स कॉलेज घाटंजी ८८.५२ टक्के, बा.दे. ज्यु. उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ९६.४५, विवेकानंद क. महा. विद्यालय पांढुर्णा ९० टक्के, कै. मंजी नाईक क. महाविद्यालय किन्ही ९८ टक्के, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी क. महाविद्यालय घोटी ९८.६३ टक्के, प्रेमसिंग राठोड उच्च माध्यमिक विद्यालय मोवाडा ९४.८७ टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ९९.०८ टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय कुर्ल ९३.३३ टक्के, शिवरामजी मोघे क. महाविद्यालय पार्डी ९६.९७ टक्के, जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा खापरी ९२.१३, संत गजानन महाराज क. महाविद्यालय सावरगाव ८० टक्के, संत गजानन महाराज क. महाविद्यालय कोळी ९५.२४ टक्के, श्री स्वामी समर्थ क. महाविद्यालय शिवणी ९१.८९ टक्के, शंकरराव पाटील निकडे क. महाविद्यालय पार्डी ९२.८६ टक्के, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय ताडसावळी ९० टक्के, शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय घाटी घाटंजी ९१.३० टक्के, ए.एन. पटेल उर्दू क. महाविद्यालय चिखलवर्धा ८१.८२ टक्के निकाल लागला. (तालुका प्रतिनिधी)