शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे अखेर पुनर्गठण

By admin | Updated: August 27, 2015 00:15 IST

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा बँकेचा निर्णय : हेक्टरी १० हजार देणार यवतमाळ : ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शासनाने जिल्हा बँकेला त्यांचा निधी उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण रखडले होते. या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची खास बैठक बोलाविली गेली होती. त्यात पुनर्गठणावर सविस्तर चर्चा झाली. बँकेला शासनासह संंबंधित एजंसीजकडून ११३ कोटी रुपयांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ७० ते ८० कोटी एवढीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुमारे १८ कोटी हवे असताना केवळ १६ कोटी रुपये मंजूर केले गेले. मात्र त्यानंतरही ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जाच्या रकमेत मात्र कपात करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये या दराने कर्ज दिले जाणार आहे. पेरणीचा संपलेला वेळ आणि लवकरच हाती येणारे सोयाबीनचे पीक ही कारणे यासाठी दिली गेली आहे. (प्रतिनिधी)