शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तीन ठाणेदारांचा परत येण्यास नकार

By admin | Updated: August 23, 2014 02:09 IST

जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी आणि दारव्हा या तीन ठाणेदारांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांना माघारी बोलविण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले होते.

यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी आणि दारव्हा या तीन ठाणेदारांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांना माघारी बोलविण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले होते. त्यासाठी त्यांना विनंती अर्जही मागितले गेले होते. परंतु या ठाणेदारांनी परत येण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. वणी, पांढरकवडा व दारव्हा ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर नापसंती व्यक्त करून त्यांना परत बोलविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार या ठाणेदारांना विनंती अर्ज पाठविण्याच्या सूचनाही केल्या गेल्याचे सांगितले जाते. मात्र या ठाणेदारांनी पुन्हा आपल्या गॉडफादरकडे धाव घेत विनंती अर्ज देण्यास नकार दिला. काहींनी तर वेळप्रसंगी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) जाण्याची तयारीही दर्शविली. वणी ठाणेदाराने पुन्हा ‘सेंटर पॉर्इंट’चा मार्ग निवडल्याचे बोलले जाते. महानिरीक्षकांनी तीन ठाणेदारांना परत बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील काही उत्साही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या संभाव्य रिक्त होणाऱ्या ठाण्यांसाठी काहींनी मोर्चेबांधणीही चालविली होती. (जिल्हा प्रतिनिधी)