शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नाफेडच्या तूर खरेदी मुदतवाढीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: April 17, 2017 00:29 IST

शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना सरकार केवळ त्या सोडविण्याचा देखावा निर्माण करीत आहे.

चुकारे नाही : शेतकऱ्यांचा विश्वास उडाला यवतमाळ : शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना सरकार केवळ त्या सोडविण्याचा देखावा निर्माण करीत आहे. आता तूर खरेदीची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचे तोंडी आदेश आहे. मात्र आधीची आश्वासने हवेत विरल्याने शेतकऱ्यांचा या मुदतवाढीवरही विश्वास उडाला आहे. शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावे म्हणून तूर खरेदीसाठी हमी केंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्र केवळ बुजगावणे ठरले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही. त्यांनी आपली तूर केंद्रावर नेली. मात्र त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांचीच तूर मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. काही केंद्रांवर असा शेतमाल जप्तही झाला. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. या-ना त्या कारणाने हे केंद्र सतत बंद होते. शेवटच्या क्षणाला केंद्र खुले झाले. तेव्हा केंद्राची मुदत संपली. ते बंद करण्याच्या सूचना धडकल्या. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले. प्रत्यक्षात मधेच खरेदी बंद झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सरकारच्या शब्दावरील विश्वासच उडाला आहे. त्यातच महिनाभरापासून चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. (शहर वार्ताहर) बारदाना पोहोचलाच नाहीमार्च महिन्यात बारदाना घेऊन निघालेले चार ट्रक अद्याप पोहचले नाही. तत्काळ चुकारे देण्याची घोषणाही हवेत विरली. नाफेडचे केंद्र वाढण्याची ग्वाहीसुद्धा खोटी ठरली. उलट काही केंद्र बंद पडले. आता सात दिवसांची मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र लेखी पत्र नाही. उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी शेतकरी संकटात सापडले आहे.