शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

परदेशी पाहुण्यांना गावकरीच करणार गावात क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच ...

ठळक मुद्देसमित्या गठित : तलाठी, ग्रामसेवकांना रोज मुख्यालयी राहण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या असून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दररोज मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सोमवारी याबाबत यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार, गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांनी ३१ मार्चपर्यंत गावात हजर राहणे आवश्यक केले आहे.गावात बाहेरगावातून किंवा बाहेर देशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सरपंच या समितीचे अध्यक्ष असून उपरोक्त कर्मचाºयांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यात समावेश आहे. यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यही या समितीत असतील. तर पोलीस पाटील हे समितीचे सचिव आहेत. गावकºयांचेही सहकार्य यासाठी लाभणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीतील सूचनेनुसार या समित्या गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गावकºयांत जनजागृती होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.- कुणाल झाल्टे,तहसीलदार, यवतमाळआकपुरी गावात तात्काळ अमलबजावणीतहसीलदारांचे निर्देश येताच आकपुरीवासीयांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन समिती गठित केली आणि कामही सुरू केले. गावात काही दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले. या बैठकीला सरपंच बाळू कासार, उपसरपंच गजानन राऊत, ग्रामसेवक आर. पी. साव, तलाठी अरविंद गुरनुले, कृषी सहायक पूनम देवकते आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या