शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:36 IST

तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देस्मृतिस्थळावर अभिवादन : कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.बेलगव्हाण घाटातील जंगलातील स्मृतीस्थळी पुसद वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांनी लोकनायक अणे यांच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक विश्वास करे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत, आनंद धोत्रे, पी.पी. गंगाखेडे, वसंतराव पाटील कान्हेकर, प्रा. नारायण क्षीरसागर, राजेश आसेगावकर, संभाजी टेटर, मनीष जाधव, ज्ञानेश्वर तडसे, विनोद जिल्हेवार, अविनाश पोळकट, विजय उबाळे, भाऊ मुडाणकर, सुनील गुद्धटवार, रवी देशपांडे, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, संजय कोरटकर, सौरभ कोरटकर आदी उपस्थित होते.उपवनसंरक्षक मुंढे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अणे यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच स्मृतीस्थळ विकासाबाबतचा आढावा सादर केला. प्रथम सर्वांनी स्मृती स्थळावर पुष्पमाला अर्पण करुन सत्याग्रहींना आदरांजली वाहिली. यावेळी शासनाच्या कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. वनरक्षक भाऊ बेले, भाऊ लहाडगे, भाऊ राठोड, पवने, खान आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग