शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:36 IST

तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देस्मृतिस्थळावर अभिवादन : कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.बेलगव्हाण घाटातील जंगलातील स्मृतीस्थळी पुसद वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांनी लोकनायक अणे यांच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक विश्वास करे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत, आनंद धोत्रे, पी.पी. गंगाखेडे, वसंतराव पाटील कान्हेकर, प्रा. नारायण क्षीरसागर, राजेश आसेगावकर, संभाजी टेटर, मनीष जाधव, ज्ञानेश्वर तडसे, विनोद जिल्हेवार, अविनाश पोळकट, विजय उबाळे, भाऊ मुडाणकर, सुनील गुद्धटवार, रवी देशपांडे, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, संजय कोरटकर, सौरभ कोरटकर आदी उपस्थित होते.उपवनसंरक्षक मुंढे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अणे यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच स्मृतीस्थळ विकासाबाबतचा आढावा सादर केला. प्रथम सर्वांनी स्मृती स्थळावर पुष्पमाला अर्पण करुन सत्याग्रहींना आदरांजली वाहिली. यावेळी शासनाच्या कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. वनरक्षक भाऊ बेले, भाऊ लहाडगे, भाऊ राठोड, पवने, खान आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग