शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लोकसहभागातून पूस नदी स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:27 IST

शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे.

ठळक मुद्देपुसदकरांचा सहभाग : विश्रामगृहात पार पडली बैठक, नगराध्यक्षांसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

अखिलेश अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे. शहरासाठी महत्त्वाची असणाऱ्या या नदीचे पुरुज्जीवन करण्यासाठी पुसदकरांनी पुढाकार घेतला असून पावसाळ्यापूर्वी ही नदी लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहे.पूस नदीच्या स्वच्छतेसंदर्भात नुकतीच विश्रामगृहावर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत पूस नदीच्या स्वच्छतेची भूमिका मांडण्यात आली. पूस नदीची लांबी वालतूर रेल्वेपासून ते दत्त खांडीपर्यंत चार किलोमीटर आहे. या भागातील स्वच्छता तसेच काही प्रमाणात खोलीकरण केल्यास नदी वाहती होईल. शिवाय परिसरातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढू शकतो. हा प्रकल्प मोठा असून लोकसहभागातून नदीला पुरुज्जीवित करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.या कार्यास शहरातील सामाजिक संघटनांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक व श्रमदान करण्याचा पुढाकार व्यक्त केला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या अभियानाला सहकार्य मिळत आहे. असे असले तरी शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, अधिकारी यांच्या सहकार्याची गरज आहे.पूस नदीची साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केले तर शहराची जीवनदायी पूस स्वच्छ आणि निर्मळ होणार यात शंका नाही.सांडपाण्यामुळे दुरावस्थापूस नदीपात्रात शहरातील सांडपाणी येते. त्यामुळे नदीपात्राला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच जलपर्णीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदी तीरावरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता स्वच्छता मोहीम हाती घेतली असून यात सर्वांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.