शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निवडणूक कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:25 IST

निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देघाटंजीत कर्मचाऱ्यांची मागणी : निवडणूक विभागाकडे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : निवडणुकीच्या कामावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागतो. प्रसंगी जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहे. त्यामुळे सुविधेत वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केली. मंगळवारी याबाबत तहसीलदारामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन पाठविण्यात आले.कर्तव्य पार पाडून परत येण्याकरिता वाहन सुविधा नसल्यामुळे कर्मचारी खासगी वाहनाने प्रवास करतात. रात्री उशिरा प्रवासादरम्यान घाटंजी येथील कृषी सहायक यांचा अपघाती मृत्यू झाला. काही जण जखमी झाले. अशा घटना टाळण्यासाठी सुविधांमध्ये वाढ करावी, कर्मचाऱ्यांना लगतच्या तालुक्यातच निवडणूक काम द्यावे, निवडणूक साहित्य वाटप ठिकाणी भोजन व राहण्याची व्यवस्था करावी, कर्मचाऱ्यांना जाण्यायेण्याकरिता शासकीय वाहनाची सोय करावी, प्रकृती बिघडल्यास तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्रहार शिक्षक संघटना, लिपीकवर्गीय संघटना कृषी अधिकारी तांत्रिक संघटना, विस्तार अधिकारी कृषी संघटना, सहायक लेखाधिकारी संघटना, ग्रामसेवक संघटना, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आदींच्या पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक