शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ व शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:35 IST

राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे.

ठळक मुद्देफसवणूक होत असल्याचा आरोप : तूर, हरभरा खरेदी नसल्याने संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे पाच कोटी २८ लाख शासनाकडे थकीत आहे. तसेच शेतकºयांचे २८ लाख रूपये शासने अजूनही दिले नाही. धान्य खरेदीनंतर वर्षभर मोबदला मिळत नाही. हमीभाव जाहीर करून शासन शेतकºयांची सातत्याने फसवणूक करत आहे. याचा निषेध करण्यासाठी १६ खरेदी विक्री संघाने साखळी उपोषण केले. मात्र याची दखल प्रशासनाने घेतली नाही. आता उग्र आंदोलन केले जाणार आहे. २५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय व्हावा, यासाठी शेतकरी बांधवांनीही २८ फेब्रुवारीला आझाद मैदान येथून निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख यांनी केले.पत्रपरिषदेला बाबासाहेब गाडे पाटील, अशोक बोबडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष धनंजय डुबेवार, राजेश मॅडमवार, दिनेश गोगरकर, बालु पाटील दरणे, अनिल गायकवाड, मिलिंद इंगोले, दिगांबर पाचपोरे, राजकुमार गुघाने, मोहंमद इजाज, प्रकाश कानेकर, भिकाजी दळवी, अवधुत पाटील, उमेश राठोड, राजेंद्र ठाकरे, बालाजी राऊत, प्रदीप राऊत, वामनराव देशमुख, रामेश्वर करपे, संतोष भिसे आदी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाला निवेदन सादरशेतकºयांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने हमी दर जाहीर केले. मात्र मागील वर्षीच्या तुरीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यावर्षी तूर, सोयाबीन, हरभरा, कापूस हा शेतमाल हमी केंद्र न उघडल्याने शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. शासनाने खरेदी प्रक्रिया करताना स्थानिक खरेदी विक्री संघानाही अडचणीत आणले आहे. त्यांचेही देयके थांबली आहे. या सह विविध प्रश्न जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मांडण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा