शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

तलावात पुरेसे पाणी, कालवे मात्र नादुरुस्त

By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST

तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे.

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. रबीवर असलेली आशाही आता मावळत आहे. सिंचन तलावात मुबलक पाणी दिसत असले तरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याची कोणतीच व्यवस्था नाही. तालुक्यातील धनज, तरोडा, पोफाळी, मरसूळ, अंबोना, पिरंजी, दराटी, निंगनूर या तलावामध्ये पाणी आहे. परंतु या तलावाचे कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुख्य कालव्यासह वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. काही ठिकाणी तर असलेले गेटही नष्ट झाले आहे. तडे गेलेल्या वितरिकेतून पाणी पाझरते त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग मात्र दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना उमरखेड तालुक्यात तरी दिसत नाही. वितरिका नादुरुस्त असून या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु रबी हंगाम तोंडावर आला तर अद्याप पाटबंधारे विभागाने लक्ष दिले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. आता पंचायत समितीचे माजी उपसभापती शामराव पाटील सुरोशे यांनी सहायक अभियंतांना निवेदन दिले आहे. वितरिकेतून पाणी तोडले नाही तर १५ नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. (वार्ताहर)