शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी

By admin | Updated: December 10, 2014 23:05 IST

पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे.

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे. त्याची अंमलबजवनी ग्रामपंचायतींपासून होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजनी होऊन निकाल जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. लोकशाही प्रणालीमधील हा अभुतपूर्व बदल असून राज्य निवडणूक आयोगाने अंमलबजावनीचे आदेश दिले आहेत.पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. वार्डचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक घेण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांची व्हीडीओ काँफरन्सी घेतली. यात ग्रामपंचायत निवडणूक नवीन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र निवडणूक अधिकारी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ अधिकारी गावात असेल. मतदान पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मतपेट्या जमा करण्यात येणार आहे. त्याचा दिवशी त्याच ठिकाणी मतमोजनी प्रक्रिया पारपडणार आहे. त्याच ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. या प्रक्रियेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. तहसीलवर जिल्हा निवडणूक विभागाचे नियंत्रण असणार आहे. ही संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे तत्काळ पोहचणार आहे. तसेच उमेदवाराची संपूर्ण माहिती लगतच्या पोलीस ठाण्यास जोडली जाणार आहे. विशेष म्हणजे कामकाज पारदर्शक आणि सर्वाधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)