शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

‘मजीप्रा’ कर्मचाऱ्यांना आता पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील पाणी पूर्णपणे संपल्याने शहराचा पाणी पुरवठा संपुष्ठात आला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे मजीप्रा ...

ठळक मुद्देपाणीटंचाई : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील पाणी पूर्णपणे संपल्याने शहराचा पाणी पुरवठा संपुष्ठात आला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे मजीप्रा कार्यालयावर धडकत आहे. कर्मचाऱ्यांना शिविगाळ, कार्यालयातून बाहेर काढणे, कुलूप ठोकने, धक्काबुक्की करणे आदी प्रकार घडत आहे. वॉलमन जवळील ‘की’ हिसकावून वॉल उघडून टाकीतील पाणी घेणे असे प्रकार सुरु आहे. कार्यालयीन व क्षेत्रीय भागात १२ ते १४ तास काम करीत असताना अशा घटना घडत आहे. रविवार २० मे रोजी वडगाव रोड येथे शाखा अभियंता राजेंद्र आजापूंजे यांना शिवीगाळ व धक्कबुक्की करण्यात आली. हा प्रकार प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे मनोबल व मानसिक खच्चीकरणाचा आहे. कामकाज करणे अशक्य झाले आहे.अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना रात्री-बेरात्री परत यावे लागते. पाणी पुरवठ्याची टाकी व प्रत्यक्ष काम करीत असलेल्या भागात पोलीस संरक्षण मिळावे, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्याकडून संरक्षणासाठी पोलीस दिले जाणार असल्याचे सांगितले गेले.टँकर चालकही दहशतीतशहरात पाणी वितरण करणारे नगरपरिषदेचे टँकर चालकही चांगलेच दहशतीत आले आहे. कोणत्याही भागात टँकर घेऊन गेले की, त्या ठिकाणी पाण्यासाठी वाद होतो. अनेकदा टँकर अडवून त्यातील पाणी बळजबरीने घेण्याच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई