शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पिंपळदरीचा दिव्यांग घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:03 IST

शासन दरबारी आदर्श गाव म्हणून नोंद असलेला पिंपळदरीचा दिव्यांग व्यक्ती मात्र घरकुलापासून वंचित आहे.दोन्ही पाय निकामी झालेला हा तरुण चाकाच्या गाड्यावर बसून गावा-गावात भीक मागतो.

आॅनलाईन लोकमतउमरखेड : शासन दरबारी आदर्श गाव म्हणून नोंद असलेला पिंपळदरीचा दिव्यांग व्यक्ती मात्र घरकुलापासून वंचित आहे.दोन्ही पाय निकामी झालेला हा तरुण चाकाच्या गाड्यावर बसून गावा-गावात भीक मागतो. मात्र अद्यापही त्याला घरकूल मिळाले नाही.विठ्ठल राजाराम मासोळ असे या दिव्यांगाचे नाव आहे. निसर्गाने त्याच्यावर अन्याय केला. त्याचे दोन्ही पाय हिरावून घेतले. परंतु परिस्थितीपुढे हार न मानता तो चाक लावलेल्या गाड्यावर या गावातून त्या गावात भिक्षा मागतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अशा अवस्थेत तो आजही झोपडीवजा घरात राहतो. आपल्याला हक्काचे घरकुल मिळावे म्हणून तो धडपडत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर मिळावे म्हणून त्याने अर्ज केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.शासन दिव्यांग व्यक्तीला प्रत्येक श्रेणीत तीन टक्के सेस फंड देण्याची योजना आहे. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. आजही विठ्ठल बेघर असून लाकडी गाड्यावर तो या गावातून त्या गावात फिरत असतो. वरिष्ठांनी त्याला तात्काळ हक्काचे घर द्यावे अशी मागणी आहे.