शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांची कायम पट्ट्यासाठी कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:28 IST

कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी झरी तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.झरी तालुक्यातील हिवरा बारसा, कारली बोरगाव, पार्डी, पालगाव, बोटोणी या गावातील नागरिकांनी कायमस्वरूपी पट्टयाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी नागरिकांनी २० वर्षांपासून वनजमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी केली. जे नागरिक अतिक्रमण करून जमीन कसत आहेत. ते भूमिहीन आहेत, त्यांना उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. अशी मागणी यावेळी केली. नुकत्याच पार पडलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी अशा आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे मान्य केले होते. त्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी केली.यावेळी प्रहार संघटनेच्या आर्णी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अजय घोडाम, जिल्हा संघटक रवी राऊत, विद्यार्थी प्रमुख सुभाष टेकाम, नयाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सुरपाम, कैलास आत्राम, पैकुजी आत्राम, लक्ष्मण पेंदोर, लचमा कोहचडे, मारोती पेंदोर, अय्या टेकाम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.