शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वरूडच्या पारधी बांधवांना अद्यापही रस्त्याची प्रतीक्षाच, चिखलातून शोधावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

गाव तेथे रस्ता, शाळा हे शासनाचे धोरण असताना याला अपवाद मात्र तालुक्यातील वरूड पारधी बेडा ठरले आहे. वरूडपासून दीड ...

गाव तेथे रस्ता, शाळा हे शासनाचे धोरण असताना याला अपवाद मात्र तालुक्यातील वरूड पारधी बेडा ठरले आहे. वरूडपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पारधी बेड्यावर जाण्या-येण्यासाठी स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेल्यावरही या गावासाठी रस्ता मिळाला नाही. त्यामुळे पारधी बेड्यावर वास्तव्यास असणाऱ्या पारधी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेड्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पावसाळ्यात अक्षरशः चिखल तुडवत जावे लागते. एखाद्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतात. प्रसूतीसुद्धा रस्त्यातच झाल्याचे रहिवासी सांगतात. हा मार्ग बैलबंडीचा असल्याने पावसाळ्यात प्रचंड चिखल होत असल्याने चिखलातून वाट शोधत मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनते. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, परंतु रस्त्याचा प्रश्न अद्यापही कायमच आहे. त्यामुळे या बेड्यावरील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.