शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

आर्णीत केवळ ८७ रुपये पीक विमा

By admin | Updated: June 16, 2016 02:48 IST

आधीच अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता विमा कंपन्यांनीही थट्टा चालविली आहे.

हजारो शेतकऱ्यांची अशीही थट्टा : विमा हप्ता भरला हेक्टरी ३४३ रुपयेयवतमाळ : आधीच अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता विमा कंपन्यांनीही थट्टा चालविली आहे. हेक्टरी ३४३ रुपये विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ८७ रुपये प्रति हेक्टरी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळणे सुरू झाले आहे. जिल्ह्यात ११८ कोटी रुपयांचा पीक विमा दिला जाणार आहे. परंतु हा विमा नुकसानभरपाई देताना शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी जणू थट्टा केली जात आहे. आर्णी तालुक्यात एक हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची अशी थट्टा केल्याचा प्रकार पुढे आला. आर्णी सर्कलमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी प्रती हेक्टरी १७२ रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी ३४३ रुपये हेक्टरी विमा हप्ता भरला. परंतु प्रत्यक्षात त्यांना नुकसानभरपाई केवळ ८७ रुपये प्रती हेक्टरी दिली गेली. नुकसानभरपाईची ही रक्कम पाहून शेतकरी संतापले आहे. शासन आम्हाला दिलासा देण्याऐवजी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळाल्या. जिल्ह्यात अनेक प्रकरणेआर्णी तालुक्यात हेक्टरी ८७ रुपये पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे प्रकार पुढे आले असले तरी जिल्ह्यातील अन्य १५ तालुक्यातसुद्धा असे प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)